सामाजिक
-
भिवंडी पंचायत समिती अंतर्गत “मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान” तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न.
भिवंडी दि.०६(प्रतिनिधी ): ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा स्तरावर दि.३ सप्टेंबर २०२५ रोजी “मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान” कार्यशाळा संपन्न होताच…
Read More » -
भिवंडी महसूल विभागाच्या छत्रछायेखाली भिवंडी तालुक्यातील दगड खाणींमध्ये ब्लास्टिंगचे स्फोट.पूर्वसूचना न मिळाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण.
(महेंद्र सोनावणे)दि. १०-भिवंडी उपविभागीय अधिकारी(प्रांत) यांच्या विभागा अंतर्गत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या दगडखाणींमध्ये दररोज होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांमध्ये भीतीचं…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शेतकऱ्यांसाठी पहिला मोर्चा — जयंती महोत्सवात इतिहासाला उजाळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण भारतीयांचे उद्धारकर्ते – दादाभाऊ अंभग
कल्याण – दि.१९ (महेंद्र सोनावणे)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त सामाजिक न्यायासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक हक्कांसाठीही ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.…
Read More » -
गणेशपुरी पोलिसांचा अभिनव उपक्रम: तक्रारदारांशी थेट संवाद साधण्याची नवी संकल्पना
भिवंडी – दि. २७ मार्च: नागरिकांच्या तक्रारी अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि पोलिस दलाशी त्यांचा थेट संपर्क वाढवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी विविध…
Read More » -
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात संविधान मुल्यांची पायमल्ली भिवंडी महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांच्या जादु-टोण्याने भिवंडीत संतापाची लाट
भिवंडी दि.२५ (महेंद्र सोनावणे)भ्रष्टाचाराची बजबजपुरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात काल भिवंडी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या…
Read More » -
आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर कराआरपीआय (सेक्युलर) पक्षाची मागणी.
भिवंडी : (प्रतिनिधी )तालुक्यातील भिवंडी पारोळ रोड हा वसईकडे जाणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यालगत वसलेली पाडे व गावे आदिवासी…
Read More » -
बदलापूर घटना प्रकरणी भिवंडीत व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघातर्फे वामन म्हात्रेंचा निषेध
भिवंडी – दि.२३ (प्रतिनिधी)- बदलापूर येथील बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या महिला पत्रकार यांना अश्लील शब्दात समज देऊन अपमानास्पद…
Read More » -
बांधिलकी सामाजिक संस्थेच्या वतीने पन्नास हजार झाडे लावण्याचा संकल्प
भिवंडी प्रतिनिधी: ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे!’ खरेच, निसर्गाचा अविभाज्य घटक असलेली ही झाडे आपले सगेसोयरेच असतात; कारण, झाडांमुळे पाऊस वेळेवर व…
Read More »